श्रीमद्भागवत गीता | अध्याय १६ (देव-आसूरसंपद योग) | Srimadbhagavata Gita | Adhyay 16 (dev-Aasursanpad yog) maulimajhi-blogger

shreyash feed ads 2

श्रीमद्भागवत गीता | अध्याय १६  (देव-आसूरसंपद योग) | Srimadbhagavata Gita | Adhyay 16 (dev-Aasursanpad yog) maulimajhi-blogger

|| देव-आसूरसंपद योग ||

माझी माऊली अँप डाउनलोड करा 👉  Download

माझी माऊली whatsapp ग्रुप मध्ये सामील व्हा👉🏻 Join 











श्रीमद्‌भगवद्‌गीता : सोळावा अध्याय (दैवासुरसंपद्विभागयोग)
मूळ सोळाव्या अध्यायाचा प्रारंभ
अथ षोडशोऽध्यायः
श्रीभगवानुवाच: अभयं सत्त्वसंशुद्धिर्ज्ञानयोगव्यवस्थितिः ।
दानं दमश्च यज्ञश्च स्वाध्यायस्तप आर्जवम्‌ ॥ १६-१ ॥

अहिंसा सत्यमक्रोधस्त्यागः शान्तिरपैशुनम्‌ ।
दया भूतेष्वलोलुप्त्वं मार्दवं ह्रीरचापलम्‌ ॥ १६-२ ॥

तेजः क्षमा धृतिः शौचमद्रोहो नातिमानिता ।
भवन्ति सम्पदं दैवीमभिजातस्य भारत ॥ १६-३ ॥

दम्भो दर्पोऽभिमानश्च क्रोधः पारुष्यमेव च ।
अज्ञानं चाभिजातस्य पार्थ सम्पदमासुरीम्‌ ॥ १६-४ ॥

दैवी सम्पद्विमोक्षाय निबन्धायासुरी मता ।
मा शुचः सम्पदं दैवीमभिजातोऽसि पाण्डव ॥ १६-५ ॥

द्वौ भूतसर्गौ लोकेऽस्मिनदैव आसुर एव च ।
दैवो विस्तरशः प्रोक्त आसुरं पार्थ मे शृणु ॥ १६-६ ॥

प्रवृत्तिं च निवृत्तिं च जना न विदुरासुराः ।
न शौचं नापि चाचारो न सत्यं तेषु विद्यते ॥ १६-७ ॥

असत्यमप्रतिष्ठं ते जगदाहुरनीश्वरम्‌ ।
अपरस्परसम्भूतं किमन्यत्कामहैतुकम्‌ ॥ १६-८ ॥

एतां दृष्टिमवष्टभ्य नष्टात्मानोऽल्पबुद्धयः ।
प्रभवन्त्युग्रकर्माणः क्षयाय जगतोऽहिताः ॥ १६-९ ॥

काममाश्रित्य दुष्पूरं दम्भमानमदान्विताः ।
मोहाद्‌गृहीत्वासद्ग्राहान्प्रवर्तन्तेऽशुचिव्रताः ॥ १६-१० ॥

चिन्तामपरिमेयां च प्रलयान्तामुपाश्रिताः ।
कामोपभोगपरमा एतावदिति निश्चिताः ॥ १६-११ ॥

आशापाशशतैर्बद्धाः कामक्रोधपरायणाः ।
ईहन्ते कामभोगार्थमन्यायेनार्थसञ्चयान्‌ ॥ १६-१२ ॥

इदमद्य मया लब्धमिमं प्राप्स्ये मनोरथम्‌ ।
इदमस्तीदमपि मे भविष्यति पुनर्धनम्‌ ॥ १६-१३ ॥

असौ मया हतः शत्रुर्हनिष्ये चापरानपि ।
ईश्वरोऽहमहं भोगी सिद्धोऽहं बलवान्सुखी ॥ १६-१४ ॥

आढ्योऽभिजनवानस्मि कोऽन्योऽस्ति सदृशो मया ।
यक्ष्ये दास्यामि मोदिष्य इत्यज्ञानविमोहिताः ॥ १६-१५ ॥

अनेकचित्तविभ्रान्ता मोहजालसमावृताः ।
प्रसक्ताः कामभोगेषु पतन्ति नरकेऽशुचौ ॥ १६-१६ ॥

आत्मसम्भाविताः स्तब्धा धनमानमदान्विताः ।
यजन्ते नामयज्ञैस्ते दम्भेनाविधिपूर्वकम्‌ ॥ १६-१७ ॥

अहङ्कारं बलं दर्पं कामं क्रोधं च संश्रिताः ।
मामात्मपरदेहेषु प्रद्विषन्तोऽभ्यसूयकाः ॥ १६-१८ ॥

तानहं द्विषतः क्रूरान्संसारेषु नराधमान्‌ ।
क्षिपाम्यजस्रमशुभानासुरीष्वेव योनिषु ॥ १६-१९ ॥

आसुरीं योनिमापन्ना मूढा जन्मनि जन्मनि ।
मामप्राप्यैव कौन्तेय ततो यान्त्यधमां गतिम्‌ ॥ १६-२० ॥

त्रिविधं नरकस्येदं द्वारं नाशनमात्मनः ।
कामः क्रोधस्तथा लोभस्तस्मादेतत्त्रयं त्यजेत्‌ ॥ १६-२१ ॥

एतैर्विमुक्तः कौन्तेय तमोद्वारैस्त्रिभिर्नरः ।
आचरत्यात्मनः श्रेयस्ततो याति परां गतिम्‌ ॥ १६-२२ ॥

यः शास्त्रविधिमुत्सृज्य वर्तते कामकारतः ।
न स सिद्धिमवाप्नोति न सुखं न परां गतिम्‌ ॥ १६-२३ ॥

तस्माच्छास्त्रं प्रमाणं ते कार्याकार्यव्यवस्थितौ ।
ज्ञात्वा शास्त्रविधानोक्तं कर्म कर्तुमिहार्हसि ॥ १६-२४ ॥

मूळ सोळाव्या अध्यायाची समाप्ती
ॐ तत्सदिति श्रीमद्‌भगवद्‌गीतासूपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुनसंवादे दैवासुरसंपद्विभागयोगो नाम षोडशोऽध्यायः ॥ १६ ॥



गीता वाचताना प्ले करा



|| अध्याय बावन्नावा ||

श्रीभगवान म्हणाले,


|__देवी सम्पत्ति__|


        अभयता(भय नसणे) ,मनाची शुध्दी (प्रसन्नता) ,ज्ञानसाधनेत निष्ठा, दान, इन्द्रिय संयम, यज्ञ, स्वाध्याय (वेद,शास्त्रांचे अध्यन), तप, सरलता।।11।


        अहिंसा, सत्य (प्रिय) वचन ,क्रोध शून्यता, स्त्री-पुत्रादि मध्ये ममता नसणे, शांति, परनिंदा न करणे, दया, लोभशून्यता, कोमलता, लज्जा, अचपलता (निर्थक हालचाली न करणे) 1121]


        तेज, धैर्य बाह्य आणि आंतरीक शुध्दि, द्रोह(हिंसा) शून्यता ,अभिमान शून्य -ये सर्व गुण दैवी संपद(स्वभाव) शूभवेळी जन्म घेतलेल्या व्यक्तिंमध्ये उत्पन्न होतात।|31।


        हे पार्थ ! दम्भ(ढोंग) , दर्प, अभिमान (अहंकार) , क्रोध, कठोरपणा आणि अविवेकी हे आसुरी संपत्तींत (असत्‌ वेळी) जन्मलेल्या अभिमुख व्यक्तिंचे लक्षणे आहेत ।।41।


        दैवी संपत्ती मोक्षाचे तर आसुरी संपत्ती(संसार) बंधनाचा मुख्य कारण आहे ,हे पाण्डव ! तू शोक करू नकोस,कारण तू दैवी संपत्तीत जन्मलेला आहेस ।151।।


        हे पार्थ ! या जगात दोन प्रकाराचे मनुष्य समुदाय आहेत - दैवी आणि आसुरी , दैवी  संपत्ती विस्तारपूर्वक वर सांगितले ,आता आसूरी स्वभाव विषयी माझ्याकडुन ऐक 1161।


|__आसूरी सम्पत्ति__|


        असुर(स्वभाव) लोकांस धर्मात प्रवृत्ति आणि अर्धर्मातून निवृत्ति नाही जाणत. त्यांच्या ठिकाणी आंतर्बाह्य (मन व शरीराची) शुध्दि असत नाही , उत्तम आचरण आणि सत्य (प्रिय) भाषण सुधा असत नाही।171।


        ते जगाला खोटे, आश्रय रहित, ईश्वर शून्य,” हे जग स्त्री-पुरूषांचे संयोगातुन उत्पन्न झाले आहे “ आणि काय “काम(विषयभोग) हेच हेतु आहे” असे म्हणतात ।।81।


        ते आसूरी सिद्धांताचा आश्रयकरून,आत्मतत्व(ज्ञान) नसलेल्या , देहात्म अभिमानी , हिंसादि कार्यांमध्ये प्रवृत्त झालेले असूरगण या जगाचा ध्वंस करण्यासाठीच जन्म घेतात 11911


        ते काम(वासना) यांचे आश्रय घेतात जे की कधीच पूर्ण होणारे नाही, दम्भ(ढोंग) ,मदाने युक्‍त होऊन , मोह आदिला ग्रहण करून , असत(स्थूल) विषयांचे इच्छा करून आणि खोटे भ्रष्ट आचरण करीत (क्षुद्र देवतांची उपासना मध्ये प्रवृत्त होतात। 1101 |


        मृत्यु येई पर्यन्त असंख्य चिंतांचे ओझे घेऊन, “काम (विषयांचा) उपभोग घेणे हेच सुखी ठेवणारे कार्य आहे” हे निश्चय करतात ।1111।


        असंख्य आशांमध्ये मोहित झालेले, काम(विषय भोगाची इच्छा) आणि क्रोधाचा आश्रय घेऊन ते व्यक्ति कामभोगासाठी अन्यायपूर्वक अर्थ(द्रव्यादि) पदार्थांचा संग्रह करण्याचा पर्यंनल करीत असतात ।1121।


        ते असे विचार करतात- “आजमी हे प्राप्त केले आहे”, “आता मी ही इच्छा पूर्ण करीन”, “हे माझे आहे” आणि “परत मी हे धन मिळवून घेईन”।।131।


        माझ्या द्वारा ये शत्रुगण मारले गेले आहेत आणि टूसरे ही मीच मारीन . मी ईश्वर आहे, भोक्ता (भोग घेणारा) , सिध्दि , बलवान आणि सुखी आहे।।141।


        मी धनी आणि कुळीन(मोठ्या कूळात जन्मलेला) आहे , माझ्या सारखा टूसरा कोण आहे?, मी यज्ञ करीन, दान करीन आणि आनंद प्राप्त करीन- असे म्हणतात , ते अज्ञानाने मोहित झालेले असतात ।1151।


        ते स्वःताला श्रेष्ठ माणणारे, नग्न नसलेले, धन द्वारा मान आणि मद(द्रव्यादि)यांनी युक्‍त असुरगण दग्भ(ढोंग) पूर्वक फक्त नावाचे अविधिपूर्वक यज्ञ करतात |1171।


        अहंकार, बल, दर्प,काम आणि क्रोधाच्या आश्रय घेत. माझ्या परमात्म परायण देहांमध्ये अवस्थित (राहणारे) साधु लोकांचे व त्यांचे गुणांचे दोषारोपण करतात ।।181।


        ते सर्वाना(साधु लोकांवर) द्वेष करणारे, क्रूर आणि अशुभ कर्म करणारे नराधम, त्या सर्वांना मी संसारात आसुरी (पशु) योनीमध्ये वारंवार निक्षेप (फेकून) टाकीत असतो 111911


        हे कौन्तेय ! जन्मो-जन्मी ते आसुरी योनीला प्राप्त करून , ते मुर्ख लोक मला प्राप्त न करून त्याहून अधम (नीच) योनीला प्राप्त करतात।।201।


        तीन आत्मनाशक द्वार आहेत - काम, क्रोध आणि (मान,धघंन संपत्ती, स्लीचा) लोभ. अत: या सर्वांचा त्याग अवश्य केला पहिजे।।211।


        हे कौन्तेय ! या तीन नरकाचें द्वार, या पासून मुक्‍त (होऊन) व्यक्ति आत्म- कल्याणाचा (मार्गाचा) आचरण करतो , तोच (व्यक्ति श्रेष्ठ गति (परम धाम) मिळवतो ।1221।


        जो (आसूरी व्यक्ति) शास्त्रिय विधियांच्या उल्लघं करून स्वेच्छाचारक (आपल्या मना प्रमाणे) व कामवश कार्यांमध्ये प्रवृत्त होतो, तो न सिध्दी प्राप्त करतो, न सुख, न ही परम गति (धाम) प्राप्त करतो ।।1231।


        म्हणून तुला “कर्तव्य” आणि “अकर्तव्य” यांची व्यवस्थांच्या “विषय शास्त्र” हेच प्रमाण आहे, या कर्तव्य विषयरूपी शास्त्र विधानात कथित सर्व कर्मे जाणून तू त्यास करणें योग्य हो।1241।


मूळ सोळाव्या अध्यायाची समाप्ती        

ॐ हे परमसत्य आहे. याप्रमाणे श्रीमद्‌भगवद्‌गीतारूपी उपनिषद तथा ब्रह्मविद्या आणि योगशास्त्राविषयी श्रीकृष्ण आणि अर्जुन यांच्या संवादातील दैवासुरसंपद्विभागयोग नावाचा हा सोळावा अध्याय समाप्त झाला. ॥ १६ ॥

👇🏻

श्रीमद्भागवत गीता | अध्याय १७ (श्रद्धात्रयविभाग योग) | Srimadbhagavata Gita | Adhyay 17 (Shradhhatray vibhag yog) maulimajhi-blogger


Maulimajhi-blogger


धन्यवाद !



Copyright by :DeviAnaghaVedic Vigyan

Copyright Disclaimer Under Section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for "fair use" for purposes such as criticism, commenting, news reporting, teaching, scholarship, and research. Fair use is a use permitted by copyright statute that might otherwise be infringing. Non-profit, educational or personal use tips the balance in favour of fair use.